
जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यूच्या साथीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाहणी करीत शर्थीचे प्रयत्न करावेत, अशा…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यूच्या साथीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाहणी करीत शर्थीचे प्रयत्न करावेत, अशा…
राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांच्या उपस्थितीत जिल्ह्यात प्रथमच अतिशय व्यापक प्रमाणात विविध सरकारी योजनांचा आढावा…
ग्रामपंचायत सदस्य बिराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदवाड शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी तीन शिक्षकांची नेमणूक…
महापालिकेची नियमावली खासगी तलावांना लागू होत नाही, असे क्रीडा विभागाच्या उपायुक्त डाॅ. चेतना केरूरे यांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांबाहेरील पानटपऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि शहरात पोलिसांनी भरारी पथके स्थापन करावीत, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी…
मंगळवारी पुन्हा एकदा उरणच्या हवा प्रदूषणात वाढ होऊन एअर क्वालिटी इंडेक्स (ए.क्यू.आय.) ३४८ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात १९६ वर…
नैसर्गिक इंधनावर (सीएनजी) धावणाऱ्या आणि विजेवर धावणाऱ्या या बस (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) प्रासंगिक करार सुविधेसाठी देण्यात येणार आहेत.
विद्युत खांबवर चढून काम करताना अचानक वायरला स्पर्श झाल्याने झालेल्या अपघातात एका कामगाराचे दोन हात गेले.
देशातील फलोत्पादनातील आघाडीच्या ‘सह्याद्री फार्म्स‘ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृध्दी करीत एक हजार कोटींच्या उलाढालीचा…
२३ गावांतील विकासासाठी महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे.
८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे.