बदलत्या हवामानाचा फटका कर्नाटकातील आंब्यांचा लागवडीवर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात कर्नाटक
बदलत्या हवामानाचा फटका कर्नाटकातील आंब्यांचा लागवडीवर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात कर्नाटक
खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत ९.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी…
मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मुद्दय़ावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी ४ मेपर्यंत मुदत दिल्यानंतर भोंगा वाजविणाऱ्या मशिदींसमोर दुप्पट आवाजाने भोंग्यावर…
ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
ऐन उन्हाळय़ात सरबताच्या हातगाडय़ांवर मोठी गर्दी होते. त्यातही लिंबू सरबताला विशेष मागणी असते. यंदा मात्र लिंबाच्या किमती प्रचंड महागल्याने लिंबू…
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने मच्छीमारांना किरकोळ दरानुसार डिझेल मिळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.
विक्रमगड येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील हे एक मुख्य तालुक्याचे तसेच आठवडे बाजाराचे ठिकाण…
जिल्ह्यातील विविध समित्यांच्या दौरा यांच्या अनुषंगाने शालेय शिक्षक भरडला जात असतानाच आता शालेय सुट्टी सुरू झाल्यानंतर स्वच्छ विद्यालय सर्वेक्षणाचे मूल्यांकन…
इचलकरंजी व मलकापूर या नगरपालिकांच्या शहरांमध्ये बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठन व महाआरती केली.
पारंपरिक पध्दतीने शेती करण्याऐवजी नवीन वाटा धुंडाळल्यास शेती हमखास परवडू शकते, हे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील युवा शेतकऱ्याने दाखवून दिले…
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला…
राज्यातील बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून बालविवाहाची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक…