
भाजपने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यामध्ये लोकांशी निगडित मुद्द्यांभोवती फिरू लागल्याचे दिसत आहे.
भाजपने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यामध्ये लोकांशी निगडित मुद्द्यांभोवती फिरू लागल्याचे दिसत आहे.
मोदी, शहाच नव्हे तर योगी, बिस्वाशर्मा आदी राज्याबाहेरील प्रचारकही महाराष्ट्रातली मते वाढवू शकतीलच असे नाही. त्याऐवजी, मतदारसंघनिहाय सूक्ष्म नियोजन आणि…
राज्यातील विधानसभा निवडणूक अजून तरी कोणा एका बाजूकडे झुकली नसली तरी महाविकास आघाडीला ओबीसी-दलितांचा भरवसा पुन्हा जिंकावा लागेल…
राज्यात संघ पूर्णपणे सक्रिय झालेला आहे. भाजपच्या निवडणुकीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये संघाच्या सहकार्यवाहांच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे.
महाविकास आघाडी व महायुतीची लढत तुल्यबळ आहे आणि हरियाणातील विजय महायुतीची उमेद वाढवणारा आहे. त्यामुळेच, मोदी-शहांसाठी महाराष्ट्रातील निकाल महत्त्वाचे असतील…
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळाले हे बरे झाले.
हरियाणामधील पराभवाने काँग्रेस पक्ष हैराण झालेला आहे. आपण जिंकता-जिंकता अचानक हरलो कसे, हे त्यांना कळलेलेच नाही.
पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून नायब राज्यपालच नव्हे तर थेट केंद्र सरकारशीही चांगले संबंध ठेवावे…
तसे झाले तर मोदी-शहांचे भाजपमधीलच नव्हे देशातील अधिराज्य संपुष्टात आले असे छातीठोकपणे भाजपच्या नेत्यांना म्हणता येईल.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीतील निकालांचा अनुकूल परिणाम सत्ताधारी महायुतीवर होईल असे गणित मांडून महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर टाकली गेलेली असू शकते.
… हा प्रश्न ‘रालोआ ३.०’ सरकारच्या १०० दिवसांनंतरही कायम राहणे भाजपला परवडणारे नाही; हे महाराष्ट्रासारख्या राज्यांत दिसू लागलेले आहे…
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे प्रवक्ता व वकील शेख इरफान गुलझार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली विशेष मुलाखत.