उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घशाला पडणारी कोरड हे सारं आलंच. त्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची होणारी लाही लाही असह्य होते…
उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घशाला पडणारी कोरड हे सारं आलंच. त्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची होणारी लाही लाही असह्य होते…
हनिमून म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. ही सुरुवात पर्यटनाच्या माध्यमातून करण्याची परंपरा फार जुनी आहे.
‘देश तसा वेश.!’ असे आपण म्हणतो. ज्या प्रांतात व्यक्ती राहते, त्यानुसार त्याला पेहराव करावा लागतो. तोच न्याय खाद्या परंपरेलाही लागू…
आजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांत मिळून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी लेण्यांपेक्षा समर्पक जागा शोधून देखील मिळणार नाही.
चांगल्या झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. झोपेच्या तक्रारी दूर करण्यासाठी पर्यटन विश्वामध्ये ‘स्लीप टुरिझम’ हा ट्रेण्ड…
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील नवरात्रोत्सवाचा व परंपरेचा हा लेखाजोखा खास व्हिवाच्या वाचकांसाठी!
महाराष्ट्रात कोकणातील सिंधुदुर्गपासून विदर्भातील गाविलगडपर्यंत, खानदेश सीमेवरील साल्हेरपासून पन्हाळगडपर्यंत आणि नळदुर्गपासून देवगिरीपर्यंत हे दुर्गरूपी शीलेदार आजही दिमाखाने उभे आहेत
भारतीय उपखंडात ऋतुचक्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येकी दोन दोन महिन्यांचे एकूण सहा ऋतू आहेत. त्यात वर्षभरात दोन वेळा उष्म्याची लाट उपखंडात…
चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे विविध आकाराचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी केलेली भटकंती अविस्मरणीय ठरते!
नकाशा म्हटलं की रंगीबेरंगी रंगातील एक कागद डोळ्यासमोर येतो. त्यामध्ये छोट्या अक्षरात गावांची नावं लिहिलेली असतात. कुतूहलाने त्यामध्ये आपलं गाव…
भटकंतीदरम्यान अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढतं आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही मुद्दे समोर आले