वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम १९९६ मध्ये हाती घेण्यात आला होता.
वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम १९९६ मध्ये हाती घेण्यात आला होता.
नागपूर ते सुरत हा महामार्ग अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारासाठी महत्वाचा मानला जातो.
नावीन्यपूर्ण संकल्पना शेतीत राबवल्यास शेतीतून निश्चितपणे फायदा मिळू शकतो.
शेतकरी आत्महत्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
भातकुली तालुक्यातील नावेड या छोटय़ाशा गावातही एक डाळ मिल उभारली गेली आहे.
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित काही प्रशासकीय समस्यादेखील आहेत.
सहकार क्षेत्रात पशुपालन सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकजुटीचे प्रयत्नही करण्यात आले.
बियाणे खरेदीपासून ते पिकाच्या संगोपनापर्यंत सारे काही शेतकऱ्याने करायचे..
रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही.