तारापूर येथील देशाच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पालगत ५४० मेगावॉटच्या दोन नव्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम या भागातील ग्रामस्थांच्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत राहिले.
तारापूर येथील देशाच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पालगत ५४० मेगावॉटच्या दोन नव्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम या भागातील ग्रामस्थांच्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत राहिले.
रस्त्यांची सोय नसल्यामुळे शहापूरनजीक पटकीचा पाडा येथील महिलेची डोंगरातील पायवाटेवरच प्रसूती झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप…
डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मयूर व तुषार या वायेडा बंधूंच्या वारली कलेवर आधारित व नैसर्गिक शेती पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या ‘सीड’…
आदिवासींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना संस्था माता आणि बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे.
२०१४ मध्ये ‘आरोहन’ची नोंदणी सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. डॉ. हेलन जोसेफ, अंजली कानिटकर आणि त्यांचे नऊ सहकारी संस्थेचे काम…
पालघर (राखीव) लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गट की भाजपकडे जातो यावरच बरीच समीकरणे अवलंबून आहेत. तरीही या मतदारसंघात उमेदवारीसाठी…
मागील काही वर्षांपासून लहरी व बदलत्या हवामानामुळे शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडला आहे.
राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांच्या कार्यकारिणी घोषित झाल्या असल्या तरी पालघरची कार्यकारणी प्रलंबित राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
२६५ हेक्टर जंगलाचे ३९ वर्षे रक्षण करणाऱ्या किरईपाडय़ाची व्यथा
धर्मातर केलेल्या आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीचे लाभ दिले जाऊ नयेत, अशी भावना पुढे येत आहे.
बचत गटात तयार केलेले गृह उपयोगी व खाद्यपदार्थांची शहरी भागात विक्री करताना इंग्रजीचा येणारा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू तालुक्यातील पेठ…
भात उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने ओढ घेतल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.