
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…
यवतमाळ जिल्ह्यात आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. या कार्यक्रमात काही कार्यकर्ते अडथळा आणण्याची शक्यता…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि मारलेल्या टोमण्यांचा अर्थ कोणालाही कळत नाही, अशी बोचरी टीका…
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीने खेचून आणले. हा निकाल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट…
‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला.
ऐन गणेशोत्सवात गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असतानाही शेतकरी आत्महत्येचे मळभ…
अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम…
यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालकपदी शुक्रवारी बदली करण्यात आली.
एकलव्य फाउंडेशन आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने संयुक्तपणे राबविलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलांना पहिल्यांदाच उच्च शिक्षणासाठी उंच झेप…
अरसोड यांचे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून अमोल मिटकरी यांच्यावर पुरोगामी चळवळीतील सर्व स्तरातून टीका होत आहे.
समृद्घी महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात यवतमाळच्या दोन तरुणांसह २५ जणांचा बळी गेल्यानंतर ट्रॅव्हल्स प्रवास नको रे बाबा अशी…