
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखाद्या व्यक्तीची चार दिवसांमध्ये एकदा नाही तर तब्बल दोन वेळा स्तुती करणे ही खरे तर असामान्य…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखाद्या व्यक्तीची चार दिवसांमध्ये एकदा नाही तर तब्बल दोन वेळा स्तुती करणे ही खरे तर असामान्य…
आता असे म्हणता येते की आपल्या उद्दिष्टांमध्ये संयुक्त राष्ट्रे अपयशी ठरली आहेत. ही संघटना अस्तित्वात असताना आणि कार्यरत असतानाही गेल्या…
सरकारने जीएसटी कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काहीतरी नवे घडल्यासारखे उत्सवी वातावरण निर्माण केले जात आहे. ऐतिहासिक सुधारणा असे या दुरुस्तीबद्दल सांगितले…
संसदेने मंजूर केलेल्या कायद्यातील एखादी तरतूद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने रद्द करणे हे सरकार आणि संसदेच्या हातावर किमान पट्टीचे वळ…
अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…
एनडीए सरकारने आणलेले ‘संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५’ हे विधेयक मंजूर झाले, तर भारत बेलारूस, बांगलादेश, कंबोडिया, कॅमेरून, काँगो…
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील अनुच्छेद ३७० केंद्र सरकारने रद्द केल्याची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती, असा…
निवडणूक आयोग स्वत:ला स्वायत्त समजतो आणि स्वच्छ निवडणुका होण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, त्या मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्ष यांना आपण…
भारताची परकीय व्यापार, विशेषत: आयातीबाबतची वृत्ती तंत्रज्ञानाला तसेच नव्या बदलांना विरोध करण्याचीच, त्याबाबत नाखूश असण्याचीच होती.
मागील आठवड्यात संसदेत दोन्ही सभागृहांतील चर्चेदरम्यान, सरकारने असे चित्र उभे केले की ऑपरेशन सिंदूर आता थांबवण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित उद्दिष्टे…
खरंतर एनडीए सरकारसाठी धनखड यांनी एवढं काही केलं आहे की हे सरकारच धनखड यांना बरंच काही देणं लागतं.
१९९१ ते १९९६ या कालावधीत जर जनमत घेतलं असतं, तर निवडणूक आयोग ही देशातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रभावी संस्था ठरली असती,…