
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सोम यांचा सरधाना मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या अतुल प्रधान यांनी पराभव केला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सोम यांचा सरधाना मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या अतुल प्रधान यांनी पराभव केला होता.
नव्या निवडीनंतर ‘सामना’तून राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे.
पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा…
या दिवशी शुभेच्छा म्हणून राज ठाकरेंना मिठाई, पुष्पगुच्छसारखे असंख्य भेटी येतात. यावरून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 : लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत…
“या सरकारची लोकं विठूमाऊलीची पूजा करायला जातील. त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी महाराष्ट्र आणि वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे”, असं संजय…
“तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही. तुमच्या छातीवर चढून तुमची सत्ता गेली हे मान्य करा ना. तुमची सत्ता गेली हे मान्य…
“आम्ही मोदीजी थाळी लवकरच लाँच करण्याचं नियोजन केलं आहे. एकदा ही थाळी लोकप्रिय झाली, की आम्ही डॉ. जयशंकर थाळी…!”
“पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी शरद पवार यांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच आहे. सुप्रिया सुळे यांना आता कसोटीस उतरावे लागेल!”
आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमार प्रकरणावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘लव्ह जिहाद’बाबत विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून अमोल मिटकरींनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.