
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत गेले होते. गतवर्षी ते आठ हजारांपर्यंत खाली उतरले व या वर्षी नवीन सोयाबीन…
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत गेले होते. गतवर्षी ते आठ हजारांपर्यंत खाली उतरले व या वर्षी नवीन सोयाबीन…
निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे.
या वर्षी नीटचा निकाल हा ७ सप्टेंबर रोजी लागला आणि या अभ्यासक्रमाची महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली.
आता अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक गावांमध्ये हे रस्ते फोडण्याचे प्रकार होत आहेत.
निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत उतरले आहेत.
डॉ. सलीम शेख यांचा पाणी हा अभ्यासाचा विषय मुंबई येथील आयआयटीमधून त्यांनी एमटेकचे शिक्षण पूर्ण केले.
१९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए .आर .अंतुले यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली .
लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी…
लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी…
११० साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्यामुळे १५३६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत.
ऊस उत्पादकांना साखर कारखान्यावरच अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत .
दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने भाजपच्या आक्रमक प्रचारासमोर टिकाव धरणे अवघड असल्याने काँग्रेसची घसरण थांबविणे आता अमित देशमुखांसमोर आव्हान असणार…