लातूरच्या पाणीटंचाईवर बोलताना सर्वच राजकीय मंडळी पाण्याबाबत आम्ही राजकारण करणार नाही
लातूरच्या पाणीटंचाईवर बोलताना सर्वच राजकीय मंडळी पाण्याबाबत आम्ही राजकारण करणार नाही
पुराणकाळापासून आपल्या देशात गायीचा सांभाळ होत असे. घरोघरी भरपूर दूध मिळत असे.
जलसंपदा विभागाचे माजी सल्लागार या. रा. जाधव यांची अपेक्षा
पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी परतूर येथील पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी आणखी १० दिवस लागतील.
आपल्याकडे जमिनीला केवळ उपयोगी वस्तू असे न पाहता तिला देवतेचे स्वरूप पूर्वीपासून देण्यात आले आहे.
गतवर्षी पावसाच्या अवकृपेमुळे डाळींच्या उत्पादनात देशभर सरासरी २५ टक्के घट झाली.
अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला.
जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारने जाहीर केली. या योजनेला लोकसहभागातून मोठा प्रतिसाद मिळाला.
भारतातील वाणाला प्राचीन परंपरा आहे. कडधान्य, गळीत धान्य व विविध खाद्यपदार्थाचे अनेक वाण आपल्याकडे होते
खडसेंकडून श्रेयासाठी आटापिटा असल्याचा नागरिकांना प्रत्यय निम्नतेरणा प्रकल्पातून ५० लाख लिटर व मिरज जलदूतद्वारे ५० लाख लिटर लातूरला पाणी दिले…
‘सरकार आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था महापालिकेची झाली आहे.
सर्वाधिक आयुष्यमान असलेले चिंचेचे झाड शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा अतिशय चांगले उत्पन्न देते.