दिवाळीनंतर चातुर्मास संपल्याची आणि विवाहसोहळ्यांची सुरुवात करणारा तुळशी विवाह हा सण वसई-विरार शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दिवाळीनंतर चातुर्मास संपल्याची आणि विवाहसोहळ्यांची सुरुवात करणारा तुळशी विवाह हा सण वसई-विरार शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गुजरात, बिहार, मध्यप्रदेशमधून आलेल्या सजावटीच्या पणत्यांना वसईतील ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून बाजारपेठांमध्ये त्यांची चलती आहे.
वसई विरारमध्ये दिवाळीचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. घराला सणाची शोभा आणणाऱ्या वस्तूंच्या गर्दीत, रंगीबेरंगी आकाश…
वसई विरार शहरात दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूची फुले व भाताची कणसे गुंफून तयार केलेल्या तोरणांना चांगली मागणी असून, बाजारपेठ बहरली आहे.
फेब्रुवारी महिन्यात वसईत बांधण्यात आलेल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकरी तसेच प्राणीप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणपती आगमानंतर अवघ्या काही दिवसात तयारी सुरु होते ती गौरी पूजनाची. या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गौरी पूजन करण्यात येणार…
एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असताना दुसरीकडे वसईतील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यात मग्न झाले आहेत.