
न्यायवैद्यक प्रकरणात साक्ष देण्यासाठी डॉक्टरांचा बराच वेळ विनाकारण वाया जातो.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
न्यायवैद्यक प्रकरणात साक्ष देण्यासाठी डॉक्टरांचा बराच वेळ विनाकारण वाया जातो.
डॉ. इंद्रजीत खांडेकर यांच्या अहवालातील निष्कर्ष
राज्यात २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांतील तीन हजार ३३१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
केंद्रीय लघु उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आयोग कार्यरत आहे.
जयंतीपर्व वर्धा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यासाठी गांधीवाद्यांसह अन्य संघटना निरनिराळ्या उपक्रमांची आखणी करीत आहे.
काँग्रेस पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज जिल्हय़ातील २६० गावात पाच हजारावर शेतकरी देशी बियाण्यांचे पुरस्कर्ते झाले आहेत.
राज्यात २००८ नंतर ४०० ते १२०० के.व्ही. क्षमतेच्या वीजजोडण्या देण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू झाले.
जलसेवकांचे स्थान अधोरेखित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील तीन लाख कामगारांची अधिकृत नोंदणी बांधकाम कामगार मंडळाकडे झाली आहे.