
देशात दूरदर्शनचे जाळे विस्तारण्याच्या हेतूने १९८६ पासून केद्रांची स्थापना सुरू झाली.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
देशात दूरदर्शनचे जाळे विस्तारण्याच्या हेतूने १९८६ पासून केद्रांची स्थापना सुरू झाली.
राज्यातील शालेय शिक्षणक्षेत्रात अतिरिक्त शिक्षकांबाबत प्रथमच सर्वंकष धोरण शासनाने जाहीर केले
जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याचा प्रकार
जिल्ह्य़ाच्या दृष्टीने पवारांचा हा दौरा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
सरकारने व्हिडिओ कॉन्फ रन्सद्वारे चर्चा करण्याची तयारी दर्शविण्यात आली
भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानने रतन टाटा फोऊंडेशनच्या सहकार्याने राज्यात विविध प्रशिक्षण केंद्रे सुरू केलेली आहेत.
पटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.
किमान १०० विद्यार्थी नसल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द करण्याचे ठरले आहे.
बारमाही शक्य असणाऱ्या लिंबू गवताच्या तेलात सिट्रॉल हा मुख्य घटक आहे.
दुसरी बाजू कार्यकारी अभियंत्यांची पाहिल्यास त्यांना सर्वस्वी दोषी धरण्याचे कारण नाही.
नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गासाठीचे भूसंपादन
नवनवा विस्तारही होत आहे, पण खादीवस्त्र व गांधीविचार हाच एकूण कार्याचा आधार आहे.