
मागील वर्षांपर्यंत करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत विवरणपत्र दाखल करता येत होते.
मागील वर्षांपर्यंत करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत विवरणपत्र दाखल करता येत होते.
विवरणपत्र वेळेवर दाखल न केल्यास १०,००० रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.
पैसे कमावण्यासाठी तब्येत खराब करायची आणि नंतर तब्येत चांगली राखण्यासाठी कमावलेले पैसे खर्च करायचे.
करदात्याने विवरणपत्र दाखल केल्यानंतर प्राप्तिकर खात्याकडून विवरणपत्रात दर्शविलेली माहिती तपासली जाते.
प्राप्तिकर कायद्यात मुदतीनंतर विवरणपत्र दाखल करण्याचीसुद्धा तरतूद आहे.
लेखन आणि प्रकाशन व्यवसायाला लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती विशद करणारा लेख..
शिक्षणाचे महत्त्व आता सर्वाना पटले आहे. शिक्षण ही सर्वागीण विकासाची गुरुकिल्ली आहे.
प्राप्तिकर कायदा कलम ४४ ए बी नुसार खालील व्यक्तींना आपल्या लेख्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.
करदात्याने आपले उत्पन्न हे योग्य प्रकारामध्ये विभागणे गरजेचे असते.