
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात त्याची नोंद आणि त्यावरील अभ्यासलेख प्रकाशित झाल्यानंतर भारतातील ती पहिली अधिकृत नोंद ठरली आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात त्याची नोंद आणि त्यावरील अभ्यासलेख प्रकाशित झाल्यानंतर भारतातील ती पहिली अधिकृत नोंद ठरली आहे.
दरवर्षी अशाश्वत कृषी पद्धतीमुळे २४ अब्ज टन सुपीक माती नष्ट होत आहे. हे असेच चालत राहिल्यास २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९५…
पूर्व अंटार्क्टिका सामान्यापेक्षा ७० अंश अधिक गरम झाल्यामुळे हवामान शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
हिंदी महासागर क्षेत्रातील समुद्रातील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अलीकडेच पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आले…
भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.
वाघांना त्यांचे क्षेत्र कमी पडत असल्याने आणि लगतच्या क्षेत्रात त्यांना सुरक्षित अधिवास मिळाल्याने वाघ लगतच्या क्षेत्रात जातात.
जगभरातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि सरकारचे प्रतिनिधी यांनी केलेल्या सुमारे ६२ हजार टिप्पणींचा आधार या अहवालाला आहे.
या आतापर्यंतच्या सर्वाधिक मोठ्या प्रस्तावित सुधारणा असून त्याला वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विरोध केला आहे.
अमेरिकेने २०१७ पासूनच दर वर्षी १५ कोटी डॉलरची गुंतवणूक ‘हरित हायड्रोजन’च्या निर्मितीसाठी केलेली आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा सर्वंकष अभ्यास करून जुने झालेले आणि कोळसाधारित प्रदूषित विद्युत निर्मिती प्रकल्प…
राज्यात गेल्या दहा दिवसांत वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या दोन्ही घटनांमध्ये बहेलिया वापरत असलेल्या विशिष्ट पद्धतीचा शिकारीचा सापळा सापडलाय.
करोनाकाळात सलग दोन वर्षे या निधीत ५०-५० कोटी रुपयांची कपात करण्यात आली. त्यानंतर आता तिसऱ्या वर्षी निधी वाढवल्याचे चित्र उभे…