
पावसाळ्यातच नीरीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देणे याला डॉ. राकेश कुमार यांनी प्राधान्य दिले…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
पावसाळ्यातच नीरीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देणे याला डॉ. राकेश कुमार यांनी प्राधान्य दिले…
दीपाली चव्हाणच्या आत्महत्येला तीन वर्षे उलटली, पण अजूनही तिला न्याय मिळाला नाही. त्यामुळे वनखात्यातील महिला अत्याचाराची प्रकरणे सुरूच आहेत.
राज्य शासनाच्याच नाही तर वनखात्याच्या लेखी आतापर्यंत सारस म्हणजे दुर्लक्षित पक्षी होता. तो नामशेषत्वाच्या मार्गावर असतानाही त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलली…
मोसमी पावसाची केवळ एकच अरबी समुद्रीय शाखाच महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. तर बंगालच्या उपसागराची शाखा स्थिरावली आहे. त्यामुळे राज्यात सध्या…
स्वयंचलित हवामान केंद्राची कामगिरी ही त्यात लागलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेन्सरवर अवलंबून असते. त्यामुळे त्यात थोडाही बिघाड झाला, तर पुढचे सर्व गणित…
सूर्याचा रोहिणी नक्षत्रामध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे नवतपा. या नवतपाच्या काळात सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ…
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटक वाहनांनी वाघाला घेरल्याची घटना ताजी, पण असे प्रकार आधीदेखील उघडकीस आले आहेत.
मुंबई शहरात साधारणपणे १९९७ पासून हे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत आहेत. आधी ते शिवडीच्या जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने दिसायचे. मात्र, शिवडी-न्हावाशेवा…
नागपूर परिसरात या वर्षात चार ते पाच वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. पण ते भूकंपाचे नव्हते, तर मानवनिर्मित आणि खाणींशी…
गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेशातच असले तरी चित्त्यांसाठी हा नवीन अधिवास असणार आहे. तो ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रात तयार करण्यात आला…
भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील आकडेवारीनुसार भारतातील ३६ टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवा लागण्याची शक्यता अधिक आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन…
भारतातील विविध राज्यांमध्ये ६००पेक्षा अधिक पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत.