राज्यातील एकूण २४३ जागांपैकी ५० मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांतील मतदान होणार आहे.
राज्यातील एकूण २४३ जागांपैकी ५० मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांतील मतदान होणार आहे.
सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने कल्याण-डोंबिवलीत दिवाळीआधीच आश्वासनांची आतषबाजी सुरू आहे.
बदलापूर पश्चिम पोलिसांनीही तपासाला वेगाने सुरुवात केली.
जनक्षोभ उसळू लागल्याने सरकारने साठेबाजांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली आहे.
रात्री-अपरात्री सातत्याने हा प्रकार होत असल्याने नागरिकांकडून महावितरणाच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्ही शहरातील प्रदूषण कमी करू म्हणून नेहमी आश्वासने दिली जातात.
ग्रामीण भागातील मतदारांचा भाजपकडून बुद्धिभेद केला जात आहे. संघर्ष समिती तिच्या अस्तित्वासाठी लढत आहे. भाल येथे विस्तीर्ण भूखंडावर क्षेपणभूमीचे आरक्षण…
ब्लॉकदरम्यान या तीनही मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
केंद्रात, राज्यात सत्ताबदल झाले. शंभर दिवसांत ‘अच्छे दिन’ येणार म्हणून आश्वासने दिली गेली.
आपण सत्तेत आहोत आणि लोकांबाबत आपली काही जबाबदारी आहे,
नंदुरबार जिल्हा दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शुक्रवारी सकाळी शिरपूर विमानतळावर आगमन झाले.