
उद्योगनगरी असल्याने व रोजगार संधी उपलब्ध असल्याने जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात ३ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
उद्योगनगरी असल्याने व रोजगार संधी उपलब्ध असल्याने जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात ३ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस आघाडीने यश संपादन केले असले तरी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर व आमदार…
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी अलीकडील व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला…
दोन महिन्यांपूर्वी ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले दिवाकर निकुरे यांनी पक्षांतर्गत लाथाळ्यांना कंटाळून राजीनामा दिला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार २०२१-२२ मध्ये या जिल्ह्यात १२ हजार १५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जनसामान्यांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सव, महोत्सवाचे भांडवल करीत आहेत.
आपल्या नेत्यावरील कारवाईच्या निषेधासाठीही येथील काँग्रेस नेते एकत्र आले नाही. नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर वेळीच योग्य ती कारवाई करून पक्षाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीने प्रत्येक जिल्ह्यात…
स्थानिक महापालिका, जिल्हा परिषद तथा नगर परिषदेत प्रशासक नेमून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेचे…
भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
या तिन्ही नेत्यांमध्ये अवघ्या काही महिन्यापर्यंत टोकाचे भांडण झाले होते.
चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना मुनगंटीवार यांनी जगात केवळ १४ देशांमध्ये वाघ शिल्लक असल्याचे सांगितले.