
गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो.
वाघ तथा इतर वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, तसेच मनुष्य व वन्यजीव संघर्ष वाढल्याने गेल्या काही वर्षांत चंद्रपूर…
अपक्ष निवडून आल्यामुळे अडबालेंसमोर काँग्रेसच्या कोणत्या गटात सक्रिय व्हायचे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
राज्याचा वन विभाग तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने वाघांचा संरक्षणाऐवजी ताडोबात पर्यटनाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप देशात ज्या १४४ जागांवर पराभूत झाला, त्या सर्व जागांवर पक्षाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याची…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
राज्यातील सत्तांतरानंतर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा राजकीय वर्तुळासोबतच समाजात व समाज माध्यमांत चर्चेत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती.
२०२४ मध्ये अहीर आणि मुनगंटीवार यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाईल, याचे उत्तर भाजपचे चंद्रपूर प्रभारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या…
जंगलातील वाघ, बिबट, अस्वल तथा अन्य हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मानवी मुखवटे वापरण्याची नामी…
पवार यांचे फलक शहरात सर्वत्र झळकत होते, तर पटोलेंचे शोधावे लागत होते. काँग्रेसमधील या उत्साहाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली. त्यातील सोमनपल्ली गाव तर पूर्ण पाण्याखाली गेले