
मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची प्रमुख वर्तमान पत्रात भाजपने दिलेली जाहिरात बघता हा सोहळा महायुतीचा नाही तर…
विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप या दोन्ही सत्तरीपार…
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
भाजपचे पाच, तर काँग्रेसचा एक आमदार निवडून आल्याने जिल्ह्यात महायुती अर्थात भाजपचे वर्चस्व आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची…
वरोरा मतदारसंघात अपक्ष लढत देऊन ४९ हजारांपेक्षा अधिक मते घेणारे मुकेश जीवतोडे यांनी सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला तिकीट वाटपातील घोळ कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने घवघवीत यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करतील. मात्र…..
याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे कारणीभूत आहेत, असे आता काँग्रेसचे कार्यकर्ते व…
बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य सहाही मतदारसंघांत ८७ हजार ८४७ मतांनी वाढले आहे.