‘मालिक’ नही तो क्या हुआ… बन तो सकते है… हा अभिनेता राजकुमार रावचा या चित्रपटातला संवाद चित्रपटाचा कथाविषय समजून घेण्यासाठी पुरेसा…
‘मालिक’ नही तो क्या हुआ… बन तो सकते है… हा अभिनेता राजकुमार रावचा या चित्रपटातला संवाद चित्रपटाचा कथाविषय समजून घेण्यासाठी पुरेसा…
एखाद्या शहराचा नूर आणि सूर दोन्ही शब्दांत पकडणं, त्याच सहजतेने तो दृश्यचौकटीतून जिवंत करत प्रेक्षकांना एक अनोखी अनुभूती देणं हे येरागबाळ्याचं…
पुराणप्रथा आणि व्यथा दोन्हींना एकत्र आणत साधलेला भयपट ‘माँ’च्या रूपात अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांसमोर आणला आहे.
कुठल्या तरी परदेशी भाषेतील चित्रपटाचा रिमेक करताना त्यातला आशय आपल्या मातीत रंगवून सांगणं हे एक मोठं आव्हान असतं.
लहान मुलांच्या भोवतालचे असंख्य सामाजिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न आहेत. चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून हे विषय मोठ्या संख्येने येणं गरजेचं असतानाही तसे…
सध्या चित्रपटगृहात दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांचा ‘ठग लाईफ’, अक्षय कुमार आणि मोठमोठ्या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांचे…
‘गाढवापुढे वाचली गीता…’ याची प्रचीती पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना आणून द्यायची असा विडाच उचलला असावा, इतक्या इरेला पेटून केलेला वेडेपणा म्हणजे तरुण…
‘अष्टपदी’ या शीर्षकातून चित्रपटाची कथा काय आहे हे चटकन स्पष्ट होत नाही. शीर्षक उत्सुकता चाळवणारे असले तरी त्याबद्दलचं निरसन चित्रपट…
एखाद्याच कलाकारावर जोर देत जेव्हा चित्रपटाचा डोलारा उभा असतो, तेव्हा कथानक पूर्णपणे खिळवून ठेवणारे वा वेधक नसेल तर ते कोसळण्याची…
बालपणीचा काळ सुखाचा… ही कैक लोकांच्या मनात गुंजत राहणारी गोष्ट. तुमचं, आमचं, प्रत्येकाचं बालपण हे वेगळं असलं तरी त्या काळच्या आठवणी…
मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढत आहे आणि हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटांच्या स्पर्धेला न घाबरता मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातात, ही…