बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून लेखक-दिग्दर्शकाने एकंदर भारतीय राजकारणावर भाष्य केलेले आहे.
बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून लेखक-दिग्दर्शकाने एकंदर भारतीय राजकारणावर भाष्य केलेले आहे.
दोन्ही गटात वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी आतून कुठेतरी एकमेकाविषयी पीळ असतोच.
अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी हे नाटकं बरंच चर्चेत आहे.
जाणून घ्या, ‘पंचायत-२’ च्या टीमने मनोरंजनाचा तडका ताजा ठेवण्यात प्रयत्न कसा केला.
आई, बाप, पालक होण्यासाठी आपली स्वतःची बायोलॉजिकल मुलंच जन्माला घालणे ही पूर्वअट नसून माया लावता येणे अधिक महत्वाचे आहे असा…
मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंब, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यामोठ्या किस्सेवजा घटना या भोवती ‘गुल्लक’ची कथा फिरत असते.
‘संज्याछाया’ हे नवीन नाटक प्रेक्षकाला सकारात्मकतेचा बुस्टर डोस देते.
१९९३ च्या सुमारास तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणाऱ्या चंद्रू नामक वकिलाने लढलेल्या मानवाधिकार उल्लंघन संबंधित खटल्यावर हा सिनेमा…
आपले सरकार विजेवरील अवलंबित्व कमी करून अंधाराला आणि पर्यायाने ईश्वराला जाणण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करत आहे.
हा मल्याळी सिनेमा विविध स्तरावरील द्वेषाचे पापुद्रे उलगडून त्याचं आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली दर्शन घडवितो.
कथेमध्ये ट्विस्ट आहेत, वळणं आहेत, धक्के आहेत, उपकथानकं आहेत.