प्रतिजैविकांचा अतिरेकी आणि चुकीचा वापर ही देशातील गंभीर आरोग्य समस्या बनली असून प्रतिजैविक प्रतिकारक्षमता (एएमआर) वाढीचा वेग चिंताजनक असल्याची नोंद…
प्रतिजैविकांचा अतिरेकी आणि चुकीचा वापर ही देशातील गंभीर आरोग्य समस्या बनली असून प्रतिजैविक प्रतिकारक्षमता (एएमआर) वाढीचा वेग चिंताजनक असल्याची नोंद…
गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमुख कारण असलेल्या एचपीव्ही विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून एचपीव्ही लसीकरणाचे प्रबोधन सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल टीबरक्युलॉसीस अहवाल २०२५ नुसार भारतात क्षयरोगाच्या (टीबी) घटनांमध्ये गेल्या नऊ वर्षांत २१ टक्के घट नोंदली असली…
दृष्टिहीनतेच्या जागतिक आकडेवारीत भारताचा वाटा जवळपास एकतृतीयांश आहे. देशातील सुमारे १.१ कोटी लोक विविध रेटिनल आजारांनी ग्रस्त आहेत.
केवळ फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या बाबतीत मात्र आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य ठेवण्यात आली आहे, कारण कोविड संसर्गाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो.
तज्ज्ञ सांगतात, महिलांमध्ये शारीरिक हालचाली कमी असणे, ताण, आणि असंतुलित आहार या घटकांमुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
देशातील कॉर्निया प्रत्यारोपण सेवा आणि नेत्रदानाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भारतामध्ये सध्या आठ कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह असून जवळपास १३ कोटी जण प्रि-डायबेटिक श्रेणीत आहेत. निदानासाठी प्रचलित चाचण्या दोष दाखवतात…
राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑप्थाल्मिक सायन्सेस, एम्स येथील प्राध्यापक प्रविण वशिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला.
Maharashtra Urban Health Commissionerate : राज्यातील वाढत्या शहरी लोकसंख्या आणि बदलत्या आजारपणाचा विचार करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र…
२०१७ साली लागू झालेल्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार सर्व राज्यांनी स्वतंत्र प्राधिकरणे, निरीक्षण मंडळे आणि उपचार केंद्रांची नोंदणी व्यवस्था उभारायची होती.…
अलीकडेच साजरा झालेल्या जागतिक ब्रेन स्ट्रोक दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी स्ट्रोकबाबत नवा दृष्टिकोन मांडला आहे. आतापर्यंत स्ट्रोकनंतरच्या ‘गोल्डन अवर’ उपचारांवर…