
सध्या देशात ९० पेक्षा अधिक प्रगत रोबोटिक सर्जिकल यंत्रणा कार्यरत असून याता काही विशिष्ठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीच मक्तेदारी दिसून येते.
सध्या देशात ९० पेक्षा अधिक प्रगत रोबोटिक सर्जिकल यंत्रणा कार्यरत असून याता काही विशिष्ठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीच मक्तेदारी दिसून येते.
एमएसआरडीसी आणि एनएचएआयसह विविध संस्थांच्या रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलन करण्याचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये जलद…
महाराष्ट्रातही अशा बालकांची संख्या मोठी असून त्या तुलनेत उपचारांचा अभाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
घरपोच मानसोपचार सेवा योजनेअंतर्गत ज्येष्ठांच्या घरापर्यंतच विशेष मानसोपचार सेवा पोहोचवली जाणार आहे. टेली-मॅनससारख्या योजनांमुळे पोहोच वाढली असली तरी प्रवास न…
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार २०५० पर्यंत या आजाराची रुग्णसंख्या आणि मृत्यूदर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञानात पटाईत असलेल्या जेन झेड तरुणांना वास्तविक जगातील समस्यांशी जोडून सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची संधी ‘निर्माण’च्या शिबिरातून मिळत आहे.
‘आपल्या हृदयाला जपा’ या घोषवाक्यासह २९ सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त महाराष्ट्रात हृदयविकारांविषयी जनजागृती व उपचार सुविधा…
ट्रायग्लिसराइड हा चरबीचा (फॅटचा) एक प्रकार आहे जो आपल्या शरीरात आणि रक्तामध्ये आढळतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या रेबिज ऑब्जर्व्हेटरी २०२४ च्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५९,००० हून अधिक लोक रेबीजमुळे मृत्यूमुखी पडतात. त्यातील तब्बल ४०…
लवकर विवाह, चुकीचा आहार, ताण, स्थूलत्व, मधुमेह, प्रदूषण आणि मातृआरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण…
जगभर कॅन्सरचे प्रमाण आणि मृत्यूदर घटत असताना भारतात त्याची वाढ होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट’ च्या अभ्यासात स्पष्ट…