औषधोपचार ही आरोग्य व्यवस्थेची कणा असली तरी त्या कण्याला आधार देणाऱ्या फार्मासिस्टांचा प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित आहे.
औषधोपचार ही आरोग्य व्यवस्थेची कणा असली तरी त्या कण्याला आधार देणाऱ्या फार्मासिस्टांचा प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित आहे.
अकाली रजोनिवृत्तीमुळे महिलांना वंध्यत्व, ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग आणि नैराश्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
करोनानंतर जगभरात रोगप्रतिकारशक्ती आणि नैसर्गिक उपचारांकडे लोकांचा कल वाढल्याने भारतीय आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आयटी क्षेत्रात वाढलेला ताण आणि अनियमित जीवनशैली थेट हृदयावर परिणाम करत आहे.
देशभरातील दत्तक प्रकरणांनी यंदा गेल्या दशकातील विक्रम मोडला असून, महाराष्ट्राने यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार जवळपास…
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे, तरीही ५०% पेक्षा जास्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ…
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चोवीस तास मदत, मानसिक आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग), समुपदेशन, तातडीचे हस्तक्षेप आणि त्यानंतरचे फॉलो-अप अशा सर्व सेवा एका…
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने फिनलँड इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सीपीआर आणि इतर प्रथमोपचार प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
Autism Cases Rise In Maharashtra जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर १०० मुलांपैकी…
जागतिक आरोग्य संघटनेनुसार लठ्ठपणामुळे होणारे आरोग्याचे धोके गंभीर असून, भारतात सुमारे २३ टक्के नागरिक हे जास्त वजनाचे किंवा स्थूल आहेत.
खाण्याच्या व झोपण्याच्या अनियमित वेळा, ताणतणाव आणि धूम्रपान ठरतेय कारणीभूत…