‘डावा म्हणून आपण त्याला हिणवतो. पण त्याला काही व्हायला लागलं की आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतं.
‘डावा म्हणून आपण त्याला हिणवतो. पण त्याला काही व्हायला लागलं की आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतं.
प्रसादाची वाटावाटी करण्यासाठी थोडं युद्ध व्हायचं; पण प्रसादावर डोळा असल्यामुळे आपापसात लवकर समेटही व्हायचा.
‘‘काही समुद्रात जातं. उरलेलं सगळं जमिनीत मुरतं. मग झाडांची मुळं ते पाणी शोषून घेतात आणि झाडाच्या शेंडय़ापर्यंत पाठवतात.
घर.. एकमेकांचे असलेल्या, आपुलकीने किंवा रक्ताच्या नात्यांनी गुंतलेल्या, ओढीने जवळ येणाऱ्या माणसांचे हक्काचे, माझेपणाने मिरवणारे स्थान.
. केव्हा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ‘विवेक’ हवाच.’’ आजीचा राग उफाळून आला होता.
खरं तर हे नेहमीचंच होतं. तिन्ही- सांजेला आजीने घरात पाऊल टाकलं रे टाकलं की ‘बाल’ मैफल तिच्याभोवती जमायचीच
दाराची बाहेरची महत्त्वाची कडी आकाराने मोठी भक्कम असते. कडीला जे हँडल असते त्याला फट असते.
स्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली.
हरतालिकेपासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस हा वैशिष्टय़पूर्ण असतो.