या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनातर्फे योजना लागू असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती केलेली असते.
या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनातर्फे योजना लागू असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती केलेली असते.
वसई-विरार दररोज मोठय़ा प्रमाणावर परराज्यातून नागरिक येत असल्याने करोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरात कृत्रिम जंगल निर्माण करण्यासाठी पाच वर्षांंची व्यापक वनीकरण मोहीम सलग दुसऱ्या वर्षी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात दिवसाला सरासरी ८०० रुग्ण आढळून येत होते. गर्भवतींना देखील करोनाची लागण होऊ लागली होती.
चक्रीवादाळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेत करोना केंद्रातून काढला होता पळ .
एक दिवसाची पोलीस कोठडी; १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून झाला आहे मृत्यू
या आगीत होरपळून १५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
वसई पूर्व भागातील घटना; जवळपास ३५ जप्त केलेली वाहनं जळून खाक
करोना विषाणूचा पहिला रुग्ण वसई-विरार पालिकेच्या क्षेत्रात १९ मार्च रोजी आढळला होता.
वसई-विरार शहराला ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असताना शहराला केवळ २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे.
वसई-विरारमधून बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महापालिकेने विकास आराखडय़ात (डिपी प्लॅन) मध्ये तरदूत करून रेखांकने निश्चित केली आहेत.