बिल्डरांशी आर्थिक लागेबांधे असल्याने या बिल्डरांना वाचवण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढण्यात आली आहे.
बिल्डरांशी आर्थिक लागेबांधे असल्याने या बिल्डरांना वाचवण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढण्यात आली आहे.
 
   वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते.
 
   वसई पंचायत समितीमधील शौचालय घोटाळ्याप्रमाणे घरकुल घोटाळा समोर आला आहे.
 
   पालघरमधील चार शाळांच्या बेकायदा सुटी प्रकरणाला नाटय़मय वळण मिळाले आहे.
 
   अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत ४० लाभार्थीना अनुदान दिल्याचे दाखवण्यात आले होते.
 
   ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर जिल्हा गुन्हेगारीसाठी सवंदेनशील मानला जातो.
 
   काही महिन्यांपासून वाहनचालकांना मोठय़ा वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत आहे.
 
   वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे बांधण्यात आलेली आहेत.
बेपत्ता झालेली मुले जर अल्पवयीन असतील, तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.
 
   वसई पूर्वेच्या नवघरमध्ये १९८० साली औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली.
 
   दुसरे बंड वसई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत वायदंडे यांनी केले आहे.
पालिकेच्या वकिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.