
नालासोपारा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसताना वसईत विधानसभेच्या जागेवर मात्र काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोघांनी दावा सांगितला…
नालासोपारा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसताना वसईत विधानसभेच्या जागेवर मात्र काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोघांनी दावा सांगितला…
भाजपाची उत्तर भारतीयांची पारंपरिक मते आणि पक्षाचा झालेला विस्तार यामुळे भाजपाला विजयाची खात्री आहे.
सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या सायबर फसवणुकीच्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण देशात उच्चशिक्षित, श्रीमंत लोकांना व्हिडिओ कॉल करून डिजिटल…
बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी महापौर आणि हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू राजीव पाटील उर्फ नाना यांनी विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी…
निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ बघायला मिळते. पण मीरा भाईंदर शहरात देखील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय चढाओढ…
मागील ३ महिन्यांपासून शहरातील हजारो नागरिकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत.
बदलापूर येथील आर्दश विद्यामंदीर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचार्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराने राज्य ढवळून निघाले.
आश्रमात येणाऱ्या अनाथांची संख्या वाढत आहे. सध्या संस्थेतील आश्रमात अडीचशेहून अधिक निराधार गतिमंद, वृद्ध, अंथरुणाला खिळलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण आहेत
मागील १७ वर्षांपासून शेकडो मतिमंद, गतिमंद, वृद्ध यांच्यासाठी ही संस्था आधारवड झाली आहे.
भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार आहे. एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल…
नालासोपारा मतदार संघात लोकसभेच्या वेळी उत्तर भारतीयांची मते निर्णायक असल्याने शिवसेना आणि भाजप या दोघांचा यावर दावा आहे.
वसई शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ उड्डाणपुलांच्या रचनेत आता बदल करण्यात आला आहे.