रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्ष आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप नेत्यांमध्ये नवीन वाद उफाळून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्ष आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप नेत्यांमध्ये नवीन वाद उफाळून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मनसेची कामगिरी महत्वपूर्ण मानली जात आहे.
जिल्हा कार्यकारणीच्या पद नियुक्तीला मुहूर्तच मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भाजप पक्षाच्या नेत्यांनी सर्वात पहिले रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदार संघासाठी भाजपाने रत्नागिरी तालुक्यात तीन…
राणे कुटुंबाने व्यक्तिगत रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बाल्ले किल्ल्यात भाजपाचे आव्हान उभे राहीले आहे.
रत्नागिरी विधानसभेबरोबर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात झालेल्या मोठ्या पक्ष प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते पदाविना राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस वाढू लागली आहे.
कोकणाला जलद गतीने मुंबईला जोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा घाट घातला.
रस्तेविकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली…
दापोली मतदार संघातील माजी आमदार तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू…
शिवसेना नेते रामदास कदम व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का जाण्याची तयारी पूर्ण केली आहे.
कोकणातील गुहागर विधानसभे मधून निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे.