
आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये पुन्हा पुन्हा नव्याने काही वाद उत्पन्न होतात का, हेही पाहणे रंजक ठरणार…
आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये पुन्हा पुन्हा नव्याने काही वाद उत्पन्न होतात का, हेही पाहणे रंजक ठरणार…
वनविभाग व कास समितीच्या वतीने पर्यटकांसाठी विविध सोयी करण्यात आल्या आहेत. यावर्षी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या सूचनेनुसार बैलगाडीची सफर सुरू…
रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. यातूनच त्यांनी राजकीय कुरघोड्या…
मानसिक आजारांमुळे कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडलेल्या, पदपथांवर राहणाऱ्या, तिरस्काराचा विषय ठरणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा आणि सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्याचा…
एकेकाळी खडू-फळ्यावर शिकवणाऱ्या शिक्षिकेने यावेळी इंटरॅक्टिव्ह बोर्डचा सहज वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्वही स्पष्ट केले.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साताऱ्यातील सुखेड व बोरी (ता खंडाळा) गावादरम्यान ‘बोरीचा बार’ नावाने रंगणारा हा आगळा वेगळा उत्सव यंदाही उत्साहात…
पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला होता. साताऱ्याच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रानेही त्यांना मोठी साथ दिली.
जिल्ह्याचा काही भाग भीमा आणि मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सह्याद्रीची पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या चढउतारांची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र…
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मायभूमीत मेलो तरी बेहत्तर, पण आता येथून माघार नाही, असा इशारा कोयना जलाशयातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
महाबळेश्वर, जावली तालुक्यातील जंगलातच असलेल्या आपल्या मूळ गावठाणात त्यांनी आपला संसार पुन्हा थाटला आहे.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांनी सुरू केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले. यामुळे साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा…