माझ्या दृष्टीने ‘बदल’ म्हणजे सरकारमध्ये बदल. तो बिहारसाठीच नाही तर देशासाठीही अत्यंत गरजेचा आहे. याच बदलासाठी मी प्रचार करत होतो.…
माझ्या दृष्टीने ‘बदल’ म्हणजे सरकारमध्ये बदल. तो बिहारसाठीच नाही तर देशासाठीही अत्यंत गरजेचा आहे. याच बदलासाठी मी प्रचार करत होतो.…
निवडणूक आयोग आता संपूर्ण देशभर मतदार याद्यांची सखोल आणि विशेष फेरतपासणी करणार आहे. पण त्याआधी आयोगाने बिहारच्या ‘प्रयोगा’तून काही धडे…
एसआयआर या प्रक्रियेची बिहारबाहेर पुनरावृत्ती होण्याआधी काही मुद्द्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
मतदार याद्यांमधील दोष दूर करण्यासाठी मतदार याद्यांची विशेष आणि सखोल फेरतपासणी ( SIR – Special Intensive Revision) हाच एकमेव उपाय…
राष्ट्रवादाच्या नव्या अवतारात इतरांना दूर लोटल्याशिवाय, ‘आपण’ आणि ‘ते’ अशी दुहीची भाषा बोलल्याशिवाय राष्ट्राविषयी आपलेपणा निर्माण करता येत नाही. असल्या…
मात्र या साऱ्या बदलाचा संपूर्ण दोष उजव्या विचारधारेच्या प्रचारकांना देणे चुकीचे ठरेल. भारतातले उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी अभिजनही या अवस्थेला…
ज्यांनी आपल्या पूर्वजांशी नातं सांगून बडेजाव केला नाही वा त्यांच्याविषयी अपार भक्तिभाव बाळगून त्यांचा देवही केला नाही, अशा गोपाळकृष्ण गांधी…
आंबेडकरांचे उत्सवीकरण करण्यामध्ये एक प्रचंड मोठा धोका आहे… त्यातून गांधींसारखेच प्राक्तन आंबेडकरांच्या वारशाच्या वाट्याला येऊ शकते !
लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना हा भारतीय संघराज्यासमोरचा सर्वांत शेवटचा मुद्दा असायला हवा. तसे का होत नाही?
दक्षिण भारतात हिंदीविरोधात उग्र आंदोलन सुरू असताना देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून ठरवलेले हे धोरण होते. सुरुवातीला १९४८-१९४९ मध्ये राधाकृष्णन…
सरकारच मुस्लीमविरोधी असल्याचा आक्षेप सध्या खरा ठरत असला तरी, आपल्या देशाच्या सुमारे २० टक्के लोकसंख्येपैकी नेमकी कुणाला संधीची अधिक गरज…