![Science and Technology in Budget,](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/02/sc.jpg?w=310&h=174&crop=1)
एकूणच काय तर विज्ञान / तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प ‘आले वारे, गेले वारे’प्रमाणे असून नसल्यासारखाच आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी ८९,१५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांसह भारतात नवीन १५७ नर्सिग महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा.
धोरणात सुचवल्या प्रमाणे आरंभिक साक्षरता आणि अंकगणित यांच्या शिक्षणासाठी निपुण भारत अभियानाची घोषणा सरकारने केली आहे.
पुढील तीन वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांच्या खाली आणली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी स्पष्ट केले.
या अर्थसंकल्पात नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या करदात्यांना भरभरून सवलती देण्यात आलेल्या आहेत.
या तरतुदींमुळे पायाभूत सुविधा, विकास क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.
शस्त्रास्त्रे खरेदी ज्यातून होते, अशा भांडवली खर्चाच्या तरतुदीत ३७.४ टक्के इतकी वाढ झाली.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी ५ लाख २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत करटप्प्यांची (स्लॅब) संख्या आता सहावरून पाचवर आली आहे
अमृत काळ’ हा शब्द अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तब्बल सहा वेळा उच्चारला. ‘
महापालिकेची निवडणूक काही महिन्यांत अपेक्षित असताना मुंबईसाठी विशेष तरतुदींची अपेक्षा होती.