
आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते.
शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठची ११ एकर जमीन वाहून गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. या ठिकाणी आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर…
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग वाढल्याने यंदा प्रथमच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी…
अमेरिका स्वत:च आग लावून आणि दुसऱ्या बाजूने स्वत:च पाणी ओतून आम्हीच आग विझविली असे मिरवताना दिसते. परिणामी जगाला ‘बळी तो…
महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरीसह पंधरा प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र…
‘एअर इंडिया’ आणि ‘इंडिगो’ कंपन्यांनी दिल्ली विमानतळावरून उडणारी किमान २० उड्डाणे सोमवारपासून रद्द केली. तसेच, दिल्लीला येणारी २८ विमानेही रद्द…
कर्नाटक सरकारचे ”अलमट्टी” धोरण पूर वाढवणारे असून, अलमट्टी धरणाची जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५०९ मीटरवर ठेवावी, अन्यथा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात…
उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचे निरीक्षण करून आणि सूत्रांककडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shubman Gill on India Defeat: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना गमवला आहे.
वीर, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. पाणी पातळी नियंत्रित…
पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी तुफान पाऊस होत आहे. कोयना धरणातही पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने…
‘एसडीजी’ निर्देशांकामध्ये भारत ९९व्या स्थानी आहे. १४०व्या स्थानावरील पाकिस्तान वगळता भारताचे सर्व शेजारी देश भारताच्याही पुढे आहेत.