आम आदमी पक्षाची परिवर्तन यात्रा कार्यकर्त्यांच्या सहभागात शुक्रवारी छत्रपती चौकातून प्रारंभ झाली. आम आदमी पक्षाचे संस्थापक प्रमुख व दिल्लीचे माजी…
दोन महिन्यापूर्वी अपहृत बालकाला गिट्टीखदान पोलिसांनी आंध्रप्रदेशातून आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी भुकेलेल्यांच्या भाकरीचा आणि कपडय़ाचा प्रश्न आजही सोडविता आला नाही.
कोल्हापूर- रत्नागिरी रस्त्यावर वाघबीळ नजीक एसटी महामंडळाच्या धावत्या मिनी बसने (क्र. एम.एच १२- झेड.एच. ७८५१) शनिवारी दुपारी पेट घेतला. या…
कोल्हापूर- रत्नागिरी रस्त्यावर वाघबीळ नजीक एसटी महामंडळाच्या धावत्या मिनी बसने (क्र. एम.एच १२- झेड.एच. ७८५१) शनिवारी दुपारी पेट घेतला. या…
होळी पौर्णिमेच्या सणाला विधायक वळण देत येथील अचानक तरुण मंडळातील महिलांनी शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीस ५१ हजार शेणी दान केल्या.
पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी काल दुपारी कराडजवळील शामगाव घाटात मोठय़ा शिताफीने पकडलेल्या पाचजणांच्या सशस्त्र टोळीकडून मोठय़ा प्रमाणात गुन्हय़ांची उकल…
पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी काल दुपारी कराडजवळील शामगाव घाटात मोठय़ा शिताफीने पकडलेल्या पाचजणांच्या सशस्त्र टोळीकडून मोठय़ा प्रमाणात गुन्हय़ांची उकल…
लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर त्या वेळी जिल्ह्यात असलेल्या समस्यांचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून शेतकरी आणि शेतीचे झालेले नुकसान हाच…
गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा बियाण्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विपरित परिणाम पुढील काळात लागवड होणाऱ्या…
ग्रामीण विशेषत: आदिवासी भागातील माता बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन शासकीय पातळीवर विविध योजनांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न होत आहे.