आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडून बंद पडलेल्या बीड जिल्हा सहकारी बँकेत अनेकांच्या घामाचे पैसे अडकून पडले. ठेवी देणे बंद झाल्यामुळे रोज शाखांसमोर…
येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात विविध परिसंवादांच्या यशस्वी आयोजनासह तब्बल १२ ठराव घेण्यात आले. या ठरावात…
रविवारपासून (दि. १८) सुरू होणाऱ्या ५२व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनाची तयारी होत आली असून, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह दिग्गज राजकीय नेतेही येथे…
कचरा डेपोवर १५० ते १६० टन कचरा जमा होत असल्याच्या नोंदी आहेत. हे खरे असेल तर शहर अजूनही अस्वच्छ कसे?…
आपण फक्त वस्तूंचाच नव्हे; व्यक्तींच्या असण्याचाही उपभोग घेत असतो. सेलिब्रेशनसोबतच माध्यमं आपल्याला अशा सेलिब्रिटीही पुरवितात. ज्यांचं असणं, प्रसंगी कसंही असणं-…
नेमेचि येणाऱ्या पावसाप्रमाणे दरवर्षी ऊस आणि कापूस या शेतीच्या पिकांना योग्य भाव मिळावेत, यासाठी गेली दोन-तीन दशके महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर…
शहरीकरण वाढत असताना, आर्थिक कारणांसाठी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही वाढणारच. आपल्या देशात विकास आणि स्थलांतराचे प्रश्न एकमेकांशी थेट संबंधित असल्याचे अनेकदा…
पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची उबळ भारतात सातत्याने येते. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचा वैरभाव ठेवून चालत नाही. जगाला दाखविण्यासाठी का असेना, मित्रभाव…
बाबा-गुरू,मग ते ईश्वराचे दूत बनून अध्यात्माला आपले माध्यम बनविणारे असोत किंवा लक्ष्मीचे उपासक बनून अर्थप्राप्तीला फसवणुकीचे माध्यम बनविणारे असोत; या…
अमेरिकेतील राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांच्या यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एक नाव कॅथरीन बू यांचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, कॅथरीन यांचे पुरस्कारविजेते आणि पहिलेच…
बालकांचे हक्क, अधिकार, आरोग्य, शिक्षण, संगोपन, त्यांचे ताणतणाव, कुटुंबातले व समाजातले त्याचे स्थान इत्यादींविषयी विचारविमर्श होत असतो. बालकांचे मनोरंजन या…
कबीरजी दुसऱ्या दोह्य़ात सांगतात, ‘आये हैं सो जायेंगे, राजा रंक फकीर। एक सिंघासन चढिम् चले, इक बाँधे जात जँजीर।।’ या…