-
वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
-
वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत.
-
हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे.
-
यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे.
-
या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.
-
या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचे कथा ऐकण्याची ही प्रथा आहे.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ असते.
-
या दिवशी स्त्रियांनी पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसू नये.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी मालिका/इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case