-
कधीही पडेल अशा अवस्थेतील धोकादायक घरात राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यातील प्रत्येक रात्र काळरात्रीसमान वाटत असते. अपुरी जागा, घरांच्या वाढत्या किमती, घरमालक-भाडेकरू वाद, शासनाकडून वाढीव एफएसआय मिळण्याची आशा आदी विविध कारणांमुळे ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आदी परिसरातील हजारो कुटुंबे अशा प्रकारचा धोका पत्करत असतात. (छाया- दीपक जोशी)
ठाण्यातील इंदिरानगर तर डोंगरावर वसले आहे. मुंब्रा तसेच कळवा परिसरात पारसिक डोंगराच्या दोन्ही बाजूंवर झोपडय़ांनी अतिक्रमण केले आहे. कल्याण, शहाड आणि उल्हासनगरमध्येही धोकादायक वस्त्या आहेत. (छाया- दीपक जोशी) -
पावसाळ्यात इमारतीची अवस्था अधिक खराब होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लॅस्टिक अंथरलेले दिसते. (छाया- दीपक जोशी)
-
पावसाळ्यात इमारतीची अवस्था अधिक खराब होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लॅस्टिक अंथरलेले दिसते. (छाया- दीपक जोशी)
या विषयावर अनेक चर्चा, परिसंवाद झाले. मात्र अद्याप शासनाला धोकादायक इमारतींवर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. वर्षांनुवर्षे या प्रश्नाचे भिजतघोंगडे कायम आहे. (छाया- दीपक जोशी) -
-
-
-

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली