
केंद्र सरकारने बुधवारी राज्य सरकारांना पावसाळ्यात पूर, चक्रीवादळ आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या…
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक हवामान निर्माण झालं आहे.
अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगलाच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे.
रविवारी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसावर भारताची कृषी व्यवस्था अवलंबून असून दरवर्षी शेतकरी आणि इतर नागरिकही त्याची वाट पाहात असतात.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी बातमी दिली आहे.
नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून कचरा येतोच त्याचबरोबर आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा…
देशाचा मोसमी पाऊस हा सामान्य मानला जातो जेव्हा तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के असतो.
एप्रिल महिन्यात मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान वर्तवण्यात येणार आहे.
एका नवीन अभ्यासात हिंदी महासागर क्षेत्रातील समुद्रातील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
संपूर्ण देशातून २६ ऑक्टोबरला दक्षिण-पश्चिम मान्सून परतणार
मान्सूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, ग्रूमिंग उत्पादने आणि बऱ्याच अन्य गोष्टींवर Amazon मान्सून स्टोअरमध्ये ऑफर्स आहेत.
विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या प्रकृतीविषयक समस्या लक्षात घेता, आपल्या आहारातील पुढील काही चुका टाळायलाच हव्यात.
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांविषयी पुरेशा प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात असताना डोळ्यांच्या आजाराविषयीही जागरूकता राखणेही महत्त्वाचे आहे.
पावसाळयात शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपल्या नखांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू शकतात.
आगारात एकूण ११० गाड्या असतात. आदल्या दिवशी काही गाड्या अन्यत्र हलवण्यात आल्या. काही गाड्या पहाटे चालकांच्या मदतीने बाहेर काढल्या. फक्त…
दरवेळी आपण पावसाळ्यामध्ये इतक्या क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतक्या इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे शब्द ऐकतो. पण त्यांचा…
जगातील सर्वात मोठी ढगफुटी भारतामध्ये झाल्याचं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. २०१० साली ६ ऑगस्ट रोजी…
पावसाळ्यात अनेक रोगांचा धोका वाढतो. म्हणूनच या ऋतूत आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. FSSAI ने याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी…
या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने संताप व्यक्त केला जात आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो किंवा पावसाळ्यातील थिंग्स टू डू यादीतील गोष्ट…
अनेकदा एक पावसाळा एका छत्रीत निघूच शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतल्यास आरामात एक संपूर्ण…
२०१७ साली याच ठिकाणी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. मात्र त्यानंतरही येथे येणाऱ्या…
Mumbai rains updates : १४० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या पावसाने मुंबईची घडीच विस्कटून टाकली
आगामी सहा तासांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
समुद्राला मोठी भरती येणार असून, ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता
गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी मुंबईत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झालेले पहायला…
कधीही पडेल अशा अवस्थेतील धोकादायक घरात राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यातील प्रत्येक रात्र काळरात्रीसमान वाटत असते. अपुरी जागा, घरांच्या वाढत्या किमती, घरमालक-भाडेकरू…