शहरातील कचरा व्यवहारात गैरप्रकार झाल्याची तक्रार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना करताना निविदेतील अटीशर्थी कशा बदलल्या हे स्पष्टपणे नमूद केले आहे.
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अ, ब, क, वर्गातील १० महापालिकांमध्ये पूर्वीपासूनच…