तीव्र दुष्काळाचा फटका अनेक विकास योजनांना बसला. मार्चअखेरीस योजनानिहाय आकडेवारी तपासली जात असून निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम जवळपास…
महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘मराठवाडा परिवार’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मूळ मराठवाडय़ातील…
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पडलेला दुष्काळ संपवायचा असेल तर वेगवेगळ्या उपायांबरोबरच शिवकालीन जलनितीचा अवलंब केला पाहिजे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने…
एकंदरीत सहा आठवडय़ांच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्याच्या जनतेला काय मिळाले, सत्ताधाऱ्यांनी कोणते नवे धोरण आणले, विरोधी पक्षांनी सरकारला कोणते धोरणात्मक…
डोंबिवली पश्चिमेत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद…