scorecardresearch

दुष्काळाचा तंटामुक्ती मोहिमेवर विपरीत परिणाम

रामीण भागातील तंटे मिटवून नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत, या प्रमुख उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेवर दुष्काळाचा विपरीत…

‘निर्मल भारत’ अंतर्गत कामांना दुष्काळाचा फटका

तीव्र दुष्काळाचा फटका अनेक विकास योजनांना बसला. मार्चअखेरीस योजनानिहाय आकडेवारी तपासली जात असून निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम जवळपास…

‘हिंमत भत्ता’ देणार दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी

सोडोनिया संसार गेले देशांतरा कुणी, तळेमळे ओस झाले पाण्याच्या कारणी, पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी, पाण्याविना सैरावैरा आम्ही…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सतारीचा झंकार

महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘मराठवाडा परिवार’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मूळ मराठवाडय़ातील…

दुष्काळ निवारणासाठी शिवकालीन जलनीतीचा अवलंब हवा

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पडलेला दुष्काळ संपवायचा असेल तर वेगवेगळ्या उपायांबरोबरच शिवकालीन जलनितीचा अवलंब केला पाहिजे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने…

ज्याने त्याने फडकविला, ज्याचा त्याचा झेंडा

एकंदरीत सहा आठवडय़ांच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्याच्या जनतेला काय मिळाले, सत्ताधाऱ्यांनी कोणते नवे धोरण आणले, विरोधी पक्षांनी सरकारला कोणते धोरणात्मक…

दुष्काळाचे मूळ, कूळ अन् उपाय!

अवर्षण, टंचाई, दुष्काळ यांची चर्चा आणि वादही आता रोजचेच झाले आहेत, पण या गदारोळात प्रश्नांचा तळ लागतोच असे नाही. ‘लोकसत्ता’…

चिनी भगीरथांची कहाणी

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर चीनमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या एका लोकचळवळीची थक्ककरणारी कहाणी..

सांगोला तालुक्यातील यंदाचा दुष्काळ शेवटचा ठरावा- आर. आर.

सांगोला तालुक्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या म्हैसाळ व टेंभू योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे ही कामे…

जनरेटरच्या साहाय्याने भागवली ५० हजार लोकवस्तीची तहान

दुष्काळात पाण्यासाठी जनतेला दाही दिशा फिरू द्यायचे नाही, या ध्येयाने प्रेरित होऊन मुरुडकरांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म स्थानिक कल्पक नेतृत्वाने केले.

अक्कलपाडय़ातील पाणी त्वरित सोडण्याचे आदेश

अक्कलपाडा धरणातील आरक्षित मृत जलसाठा पांझरा काठावरील गावांसाठी चोवीस तासांच्या आत सोडण्यात यावा, असा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आ. शरद…

डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई..

डोंबिवली पश्चिमेत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद…

संबंधित बातम्या