महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सामाजिक परिवर्तनाच्या आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या चळवळी नव्याने उभ्या राहिल्या. त्यातूनच दलित, ग्रामीण, जनवादी, स्त्रीवादी, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या…
मुस्लीम स्त्रियांचा प्रश्न तलाक, हिजाब, बुरखा या चौकटीत पाहणं त्यांच्यावर अन्याय करणारं आहे. अन्य भारतीय स्त्रियांप्रमाणे मुस्लीम स्त्रियांनाही पितृसत्तेचा आणि…
हातात सरकारविरोधी फलक घेत शेतकऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले.
एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणाच्या चळवळीला गती मिळाली. स्त्रिया लिहू-वाचू लागल्या. स्त्रियांसाठी मासिकाची गरज वाटू लागली. १९०४ मध्ये मल्याळम् भाषेत ‘शारदा’…
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) उपसंचालक डॉ.…
मृणाल गोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामात प्रथमपासूनच स्त्रिया अग्रस्थानी होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या पाणीवाल्या बाईने स्थानिकांच्या…
३० जानेवारी १९९४ रोजी झालेली राज्यव्यापी ‘परित्यक्ता हक्क परिषद’ ही स्त्रीमुक्ती चळवळीतली ऐतिहासिक घटना ठरली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कायद्यात…