नुकतीच राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरतीची यादी जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यानंतर आता शिक्षक…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
१९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे.
गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.
राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी परीक्षेचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे जाहीर केले.
शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षा गेल्यावर्षी चर्चेत आली. राज्य परीक्षा परिषदेने २०१८ आणि २०१९मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार गेल्या…
शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या संख्या साडेनऊ हजारांवर गेली आहे.
ग्रामविकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भातील निर्देश पत्राद्वारे देण्यात आले.
तिसरे प्रमाणपत्र हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलगी हीना फरहीन अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचे असल्याचे दिसून येत आहे.
पेपर फुटल्याचा प्रकार यामध्ये घडला नसला, तरी पेपर तपासणी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून गुण वाढवणे किंवा बनावट प्रमाणपत्र देणे असे प्रकार…
आरोग्यसेवक भरती प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच ‘टीईटी’ परीक्षेतही घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.