वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये संस्थांनी नमूद केले आहे की, माओवादी संबंधांच्या नावाखाली गांधीवादी संस्थांवर संशय घेणे हे केवळ निराधारच नव्हे,…
वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी दुचाकी वाहतूक व पायदळ रहदारी टाळावी म्हणून आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित…