वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता अंमलात आली. निवडणूक यंत्रनेने सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्ष तसेच नेते व अनुषंगिक फोटो साहित्य हटविणे…
लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांचा निवडणूक खर्च निर्धारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली…