सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशातच सरकारवर टीका करणाऱ्यांना आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.