Prakash Ambedkar: “मी शेतकऱ्यांना मूर्ख म्हणालो कारण…” शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Prakash Ambedkar: “शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे. मागील सरकारने देखील कर्जमाफी करतो, सात बारा कोरा करतो असं म्हटलं होतं. पण शेतकऱ्यांनी पुन्हा त्या सरकारला सत्तेवर आणलं. जे आपण पेरतो तेच उगवते.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.