Page 11 of आचार्य चाणक्य News

चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो केल्या तर व्यवसायात कधीच अपयश येणार नाही, असे मानले जाते.

असं म्हणतात की आचार्य चाणक्य यांचे विचार जर आपण अंगीकारले तर आपल्याला आयुष्यात नेहमी यश मिळू शकते त्यामुळे अनेक जण…

‘चाणक्य नीती’मध्ये मैत्रीविषयी चाणक्य सांगतात की काही लोकांसोबत मैत्री करणे महागात पडू शकते, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री करू नये. आज…

चाणक्य नीतीनुसार महिलांच्या त्या तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिला अडचणीत येतात, असे मानले जाते.

घरात संकट येण्याआधीच काही संकेत मिळू लागतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते..

आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार स्त्री आणि पुरुषांनी अशा काही गोष्टी आहेत ज्या इतरांना सांगणे टाळावे.. नाहीतर

Chanakya Niti: चाणक्याने सांगितले आहे की यश मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करू नये, अन्यथा वर्तमानासह भविष्यही अंधकारमय होईल.

नीति शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात मुलांच्या संगोपनावर लक्ष वेधलं गेलं आहे.

जर तुम्हाला जीवनातील त्रास आणि पश्चात्ताप टाळायचा असेल तर तुम्ही काही लोकांशी कधीही वाद घालू नका. या लोकांशी वाद घालणे…

चाणक्य नीतीनुसार माणसाचे आयुष्य अनमोल असते. जो वेळ जातो तो पुन्हा परत येऊ शकत नाही. अशा वेळी वेळेचा सदुपयोग करून…

करिअरमध्ये खूप मोठे स्थान मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी लोकं मेहनत करतात, स्वत:ला अपडेट ठेवतात. मात्र एवढे करूनही अनेकवेळा…

नवरा-बायकोमधील छोटी छोटी भांडणांमुळे प्रेम वाढतं असं म्हटलं जातं. पण हीच भांडणं जेव्हा वाढू लागतात, तेव्हा मात्र, ती नातं तुटण्याचं…