ठाणे मेट्रोच्या चार स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक सुरू करून सत्ताधारी महायुती आगामी निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…