सुशिक्षित नागरिकांना प्रत्येक धर्मात काही परिवर्तन अपेक्षित असते. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचे नागरिकांनी पालन केले, तरच समृद्ध समाजाची रचना करता येते.
सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे…