राज्यातील संकटग्रस्त शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तसेच त्यांची पत्नी आमदार अमिता…
भाजप सरकारचे ‘अच्छे दिन’ कुठे गेले, असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौका-चौकांमध्ये निदर्शने करावी, असे…
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त २६ मे रोजी राज्यभर ‘पुण्यतिथी’ साजरी करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबईत सांगितले.
जनता परिवाराच्या धर्तीवर काँग्रेसकडून प्रस्ताव आल्यास स्वतंत्र अस्तित्व ठेवून काँग्रेसबरोबर भविष्यात हातमिळवणी करण्याची तयारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दर्शविली…