scorecardresearch

Gauhati high court news
सिमेंट कंपनीला ३००० बिघा जमीन! आसाम सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय चकित

राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये, कोलकात्यामध्ये नोंदणी असलेल्या ‘महाबल सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला जिल्ह्यातील दोन हजार एकर बिघा…

Gauhati High Court : “ही थट्टा आहे का?”, सिमेंट कंपनीला दिली ३,००० बिघा जमीन; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

उच्च न्यायालयाने आदिवासी जमीन एका खाजगी सिमंट कंपनीला दिल्यावरून आसाम सरकारला चांगलेच फटकारले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बंदूकीचे प्रात्यक्षिक घेताना (छायाचित्र X@himantabiswa)
Weapon License : भारतात शस्त्र बाळगण्याची कुणाला मिळते परवानगी? परवान्याचे काय आहेत नियम? प्रीमियम स्टोरी

Indian Arms Licensing Rules : भारतामध्ये शस्त्र मिळवण्याची प्रक्रिया शस्त्र अधिनियम १९५९ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या ‘Arms Rules २०१६’ द्वारे…

Assam CM Himanta Biswa Sarma
“…त्यानंतर स्थानिकांना बंदुका देणार”, आसाम सरकारच्या शस्त्र धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “शस्त्रांशिवाय कोणीच…”

Assam CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा म्हणाले, “बंदुका गरजेच्या आहेत. तुमच्याकडे बंदूक नसेल तर तुम्ही…

Fake Doctor
Fake Doctor : धक्कादायक! ५० सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; ऑपरेशन करताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोणत्याही वैद्यकीय पात्रतेशिवाय ५० पेक्षा जास्त सिझेरियन शस्त्रक्रिया या डॉक्टरने केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

_Indigenous Muslims And How Are They Different From Miya Muslims
मूळ निवासी मुस्लीम आणि मिया मुस्लिमांमध्ये फरक काय? या समुदायांवरून निर्माण झालेला वाद काय?

Indigenous vs migrant Muslims Assam आसाममधील मुस्लीम लोकसंख्या अंदाजे १.१८ कोटीपेक्षा जास्त आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३४ टक्के मुस्लीम…

Assam Hit-And-Run Case
Assam Hit-And-Run Case : २१ वर्षीय विद्यार्थ्याला कारने चिरडलं, अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

Assamese Actor Nandini Kashyap arrested : हिट-अँड-रन प्रकरणात एका आसामी अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे,

अमित शहांनी लोकसभेत दिला १९६२मधील नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ, नेहरूंच्या कोणत्या वाक्यावरून होत आहे चर्चा?

१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान नेहरूंनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी आकाशवाणीवरून देशाला संबोधित भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी भारताच्या पूर्वेकडील…

Online registration for Vitthal Puja at Pandharpur begins from July 28
विठ्ठलाच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी २८ जुलैपासून सुरू; १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरमधील पूजेची नोंदणी होणार

मंदिर समितीच्या १५ जून रोजीच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली…

आसाम विद्यापीठाचा विद्यार्थी आणि अभाविपचा नेता रोहित चंदा बेपत्ता

सिलचरच्या गुरुचरण कॉलेजमध्ये कथित विद्यार्थी प्रवेश अनियमिततेमुळे रोहित बेपत्ता झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मोदी-शाहदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत; मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जावं लागणार? राहुल गांधी काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

Rahul Gandhi warning to BJP : काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणार, त्यांना पंतप्रधान मोदी व अमित शाहदेखील वाचवू…

इंडोनेशियन व भारतीय संशोधकानी शोधली अवघ्या ३० मिलिमीटर लांबीची पाल

ही नवीन पाल आसाममधील नॉर्थ गुवाहाटी परिसरात, ब्रह्मपुत्रा नदीच्या प्राचीन दरीत आढळली, ही नदी पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सातत्याने वाहणाऱ्या…

संबंधित बातम्या